पावसाळा लाग लाय काम झाले पाहिजे नाहीतर पोल कधीच पडून जाईल
हा इलेक्ट्रिकल पोल श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे गावातील लजपतराय वाडी येतील मेन चोकातील आहे .आता पावसाचे दिवस आले .हा लवकर बदली करावा ही ग्रामपंचायत ला व mecb (मुलाप्रवरा)आमची विनंती आहे. असे सांगत
एकलहरे परीसरतील ग्रामस्थ यांची मागणी आहे .🙏
No comments:
Post a Comment